Now Playing
ЁЯСЙрдирд╛. рдЙрджрдпрдЬреА рд╕рд╛рдордВрдд рдпрд╛рдВрдЪреА рдорд┐рд░рдХрд░рд╡рд╛рдбрд╛ рдмрдВрджрд░рд╛рд▓рд╛ рднреЗрдЯ ЁЯСЙрдореЛрдХрд╛рдЯ рдЧреБрд░рд╛рдВрд╕рдВрджрд░реНрднрд╛рдд рд░рддреНрдирд╛рдЧрд┐рд░реА рдирдЧрд░рдкрд░рд┐рд╖рдж рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рдХрд░рдгрд╛рд░ ЁЯСЙрдордЪреНрдЫреАрдорд╛рд░реА рд╕рд╛рдареА рдиреМрдХ
👉ना. उदयजी सामंत यांची मिरकरवाडा बंदराला भेट 👉मोकाट गुरांसंदर्भात रत्नागिरी नगरपरिषद कारवाई करणार 👉मच्छीमारी साठी नौक
aa
रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा रॅली” विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र संजय दराडे (भा.पो.से.), यांच्या शुभ हस्ते या दशपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, जयश्री गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.
“विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र”, यांच्याहस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील ‘हरविलेले 75 मोबाईल’ नागरिकांना परत
रिफायनरीच्या दलालांकडून पावणेतीन कोटी रुपयांची दलाली राजन साळवी यांनी घेतली उद्धव ठाकरे सेना सचिव विनायक राऊत यांचा भर सभेत आरोप. राजापूर मध्ये राजन साळवी यांनी केलेली गद्दारी ही शेवटची, गद्दारांचे नेतृत्व राजन साळवी करत होते
देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आंधळेची हत्या केली गेली आहे , उबाठाचे नेते विनायक राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप आंधळे नावाचा प्रमुख आरोपी आहे, हा पकडलेल्या आरोपींना खुनापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करेल, म्हणून त्याची हत्या या शासनकर्त्यांकडून केली गेल्याचे विनायक राऊत म्हणाले.
माजी खासदार विनायक यांची रामदास कदम यांच्यावर टीका रामागडीने कोकणातून शिवसेना संपविण्याची कोल्हेकुई मारलेली आहे, त्याला आम्ही फार महत्व देत नाही अनेकांची चाटेगिरी करण्यात या रामागाड्याचे दिवस गेलेले आहेत असे भरपूर रामागडी आम्ही पाहिलेले आहेत कोकणातली शिवसेना उद्धवस्त करणारी जात औलाद या कोकणात जन्माला आलेली नाही
मुंबई गोवा महामार्गावर रात्री वाकेड घाटात कंटेनर उलटला अपघातात ड्रायव्हर क्लिनर स्थानिक नागरिकांनी वाचवले अपघाता नंतर कंटेनरला भीषण आग. स्थानिक नागरिक आणि राजापूर अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवले .
पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल, लेझीमच्या संगतीने रत्नागिरी शहरात ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात. मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसमाग्रज जयंती उत्सवाचे येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात उद्घाटन झाले.
राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा श्री देव धूतपापेश्वर मंदिरात महाशिवरात्रोत्सव उत्साहात
जगद्गुरु नरेंद्र महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा रत्नागिरीमध्ये निषेध
Comments (0)
No comments yet. Be the first to comment!