Now Playing
"आटपाडीचं प्रतीक शिल्प की नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचं शिल्प?"
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
"आटपाडीचं प्रतीक शिल्प की नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचं शिल्प?"
प्रिंस यादव के साथ नेपाल गए दोस्त ने मीडिया में दिया बड़ा बयान
ଟୋଲ (କଚଡା) ସଂଗ୍ରହ କରିବାକୁ ଯାଇ ଶବ ହେଇ ଫେରିଲେ ।
लखीमपुर खीरी ढखेरवा मार्ग पर भीषण सड़क हादसा, बाइक और कार की टक्कर में गंभीर रूप से घायल व्यक्ति।
राजस्थान – *जयपुर में कॉकरोच जनता पार्टी के संस्थापक अभिजीत दीपके को कुछ लोगों ने थप्पड़ मारे। आज CJP का जयपुर में प्रोटेस्ट था। समर्थकों ने दोनों युवकों को पीट डाला।*
UP के प्रतापगढ़ जिले से दिनभर की बड़ी खबरें। 15/06/2026 #pratapgarh #latestnews @reporteJitendra
श्रीमद्भागवत महापुराण में पुरुषोत्तम मास के शुभ समापन अवसर पर, परम पूज्य गुरु जी कृष्णतत्ववेता श्री तेजस्वी दास जी ने उत्तर प्रदेश के शामली में बताया पुरुषोत्तम मास का नाम पुरुषोत्तम क्यों है
आज कोल्हापूर दौऱ्यावर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
▶️......लखनऊ: विधानसभा के बाहर दो महिलाओं ने किया आत्मदाह का प्रयास....*
▶️......अगर इंदिरा गांधी आज जीवित होतीं तो अशोक गहलोत की बात मानें, तो केवल हिंदुओं से जुड़े मुद्दों पर बोलने के लिए BJP पर बैन लगा दिया होता। महज बीजेपी विरोधी होना ठीक है लेकिन हिन्दू विरोधी सोच इंडी गठबंधन को विनाश की ओर ले जा रही है
आज कोल्हापूर मध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पत्रकारशी वार्तालाप करताना.
Comments (1)
Ashok Pawar MD
25 Sep, 2025"आटपाडीचं प्रतीक शिल्प… जे शहराची शान, ओळख आणि अभिमान ठरलं होतं. डाळिंब आणि मेंढीचं हे शिल्प म्हणजे आटपाडीच्या संस्कृतीचं प्रतीक! पण नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे आज तेच शिल्प दुर्लक्ष आणि अधःपतनाचं प्रतीक बनलं आहे…" --- "अण्णाभाऊ साठे चौकातील कोपऱ्यावर उभारलेलं ‘आपली आटपाडी’ शिल्प… या शिल्पाभोवती कारंजं, हिरवळ, रंगीबेरंगी लाइट्स अशी लाखो रुपयांची सजावट केली गेली होती. नागरिक येथे येऊन अभिमानाने फोटो काढतात, आटपाडीचं नाव जगभर पोहोचवत होते. पण आज? या ठिकाणी कारंज्यातलं पाणी अक्षरशः काळं झालं आहे… पाण्यात आळ्या उठलेल्या आहेत… आणि मच्छरांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे." --- "शहराच्या मध्यवर्ती चौकात, पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाच्या शेजारी हा रोगट वातावरण तयार झालंय. नागरिक जेथे आनंदाने यायचे, फोटो काढायचे… तेच आता डेंग्यू-चिकनगुनियाचं संभाव्य केंद्र बनलंय." --- "नगरपंचायतीला वारंवार तक्रारी करूनही मुख्य अधिकारी कानावर घेत नाहीत. कालच जिल्हाधिकारी आटपाडीत होते. नागरिकांनी स्वतः कलेक्टरांपुढे नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा पाढा वाचला. पण मुख्य अधिकारी एवढे बेफिकीर की… कलेक्टरांशी देखील भेट घेतली नाही! अधिकारी गायब झाले. आता प्रश्न असा… हे अधिकारी खरंच जनतेसाठी काम करतात की कोणाच्या तरी वरदहस्ताने?" --- Anchor "आटपाडीचं प्रतीक शिल्प हे शहराच्या ओळखीचं दार आहे… आणि त्याची अशी दुर्दशा करणाऱ्या नगरपंचायतीला नागरिकांचा संताप आता प्रचंड आहे. प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली नाहीत… तर नागरिक रस्त्यावर उतरतील, हे निश्चित आहे!"