Now Playing
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
लातूर-बाभळगाव मध्ये शेतकरी आणि शिवसैनिक यांनी खरेदी केलेले पोटॅश खत हे बोगस असल्याचा आरोप करीत ठिय्या आंदोलन केले
देवर्जन येथील देव नादीत सरळीकरणामुळे जल साठ्यात वाढ,शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
BHMS-CCMP नोंदणी प्रस्तावाविरोधात IMA चा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा सरकारला इशारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समिती यांचे वतीने भव्य धडक मोर्चा
मौजा रेडवा येथील गोवर्धन सावध यांच्या घरातून अज्ञात चोराने 36 हजार रुपयांची चोरी करून लंपास तालुका रिपोर्टर रामदत राठोड
आज बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीने गर्भपात प्रकरणी जसा डॉक्टर व साथीदार एजंट यांच्या गुन्हा दाखल झाला तसा आईवडील यांचेवर ही गुन्हा नोंद करा .तीव्र आंदोलन इशारा.
आज जिल्हाधिकारी कार्याल यावर वाहतूक संघटना ने ई- चलन विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 15ऑगस्त ला आमरण उपोषणाचा इशारा दिला.
आज करवीर तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या वतीने 18 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधि कारी यांना शक्तीपीठ विरोधात निवेदन दिले व आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
Comments (1)
Ashok Pawar MD
19 Jul, 2025जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी आयुक्तांची मान्यता शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष एडवोकेट गणेश जोगदर व शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शिवाजी नंदखेळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे महसुल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या केसेस जिल्हाधिकारी यांच्यासमोर आहेत त्या केसेस महिन्यातून एक दिवस जिल्हाधिकारी यांनी आटपाडी मध्ये येऊन चालवाव्यात मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की आटपाडी तालुका हा सांगली पासून जवळपास 125 किलोमीटर इतका दूर आहे शेतकऱ्यांना आटपाडी पासून सांगली पर्यंत जाण्यासाठी जवळपास तीन तास एवढा वेळ जातो व या केसेस बारा नंतर सुरू होतात त्यामुळे परत येताना शेतकऱ्यांना रात्री दहा वाजता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो शिवाय येण्या-जाण्याचा खर्चही होतो त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी खूप त्रास सोसावा लागतो शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कमीत कमी महिन्यातून एक वेळा आटपाडीमध्येच केसेस चालवाव्यात अशी मागणी पुणे महसूल विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावर महसूल आयुक्त यांनी अर्जदार यांना सांगितलं की सदरची मागणी आम्हालाही मान्य आहे आम्ही अशाच पद्धतीने काम करण्याचा विचार करत होतो आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आहोत असे आश्वासन अर्जदार यांना दिले आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नागरिकांचे न्याय मिळवण्यासाठी चे सांगलीचे हेलपाटे कमी होणार आहेत व न्याय कमी पैशात व कमी कष्टात मिळेल अशी आशा करायला हरकत नाही