Now Playing
सरकारनी घोषणा बाजी न करता प्रत्यक्ष कृती करावी आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास आत्राम
shrimant surpam
(MAHARSHATRA, GADCHIROLI)
सरकारनी घोषणा बाजी न करता प्रत्यक्ष कृती करावी आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास आत्राम
MANT-6.5 करोड़ श्रद्धालु, लेकिन कैसे संभली इतनी बड़ी भीड़? जानिए मथुरा पुलिस का, प्लान,,
दबिश के दौरान तोड़फोड़ का आरोप, CCTV में कैद हुई पूरी घटना
हथऊज ग्राम सभा निवासी बरिष्ठ समाज सेवी झारखण्डे राय ने कहा,ग्राम सभा को स्वच्छ व सूंदर बनाना है मेरा मुख्य उद्देश्य
भारतीय जागृति मिशन द्वारा सौंपा गया ज्ञापन, लगाए कई आरोप
दो बाइक की टक्कर में तीन व्यक्ति गंभीर रूप से जख्मी, प्राथमिक उपचार के बाद भागलपुर किया गया रेफर
प्रदेश अध्यक्ष की उपस्थिति में भीम आर्मी भारत एकता मिशन की सभा का किया गया आयोजन
अमेठी कोतवाली के अतिरिक्त थाना प्रभारी श्री धीरेंद्र कुमार यादव के द्वारा अमेठी चौराहे पर फूंक पेट्रोलिंग की गई
प्रिंस यादव के साथ नेपाल गए दोस्त ने मीडिया में दिया बड़ा बयान
ଟୋଲ (କଚଡା) ସଂଗ୍ରହ କରିବାକୁ ଯାଇ ଶବ ହେଇ ଫେରିଲେ ।
लखीमपुर खीरी ढखेरवा मार्ग पर भीषण सड़क हादसा, बाइक और कार की टक्कर में गंभीर रूप से घायल व्यक्ति।
Comments (1)
shrimant surpam
17 Jul, 2025*विधानभवन, मुंबई – नियम २९३ अंतर्गत सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा होत असताना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रामदास मसराम यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.* *आमदार रामदास मसराम यांनी स्थानिक जनतेच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तसेच आदिवासी भागातील विकासाच्या प्रलंबित कामांवर सरकारचे लक्ष वेधले. तसेच शिक्षण, आरोग्य, शेती व रोजगार निर्मिती यांसारख्या तातडीच्या विषयांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.* आमदार मसराम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, *“जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी. शासनाने दुर्लक्षित भागांना न्याय देणे गरजेचे आहे.”* चर्चेदरम्यान त्यांनी मतदारसंघातील *रस्ते, वसतिगृहे, सिंचन प्रकल्प व पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत* या विषयांवरही ठोस सूचना मांडल्या.