Now Playing
शेंडगेवाडी ग्रामस्थांचं ग्रामपंचायतच्या मंजुरीसाठी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच मात्र प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद नाही #
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
शेंडगेवाडी ग्रामस्थांचं ग्रामपंचायतच्या मंजुरीसाठी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच मात्र प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद नाही #
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समिती यांचे वतीने भव्य धडक मोर्चा
मौजा रेडवा येथील गोवर्धन सावध यांच्या घरातून अज्ञात चोराने 36 हजार रुपयांची चोरी करून लंपास तालुका रिपोर्टर रामदत राठोड
आज बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीने गर्भपात प्रकरणी जसा डॉक्टर व साथीदार एजंट यांच्या गुन्हा दाखल झाला तसा आईवडील यांचेवर ही गुन्हा नोंद करा .तीव्र आंदोलन इशारा.
आज जिल्हाधिकारी कार्याल यावर वाहतूक संघटना ने ई- चलन विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 15ऑगस्त ला आमरण उपोषणाचा इशारा दिला.
आज करवीर तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या वतीने 18 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधि कारी यांना शक्तीपीठ विरोधात निवेदन दिले व आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
आज कोल्हापूर मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कार्यक्रम मेळावा उद्घाटन पार पडला त्याप्रसंगी विषेश पोलीस महानिरीक्षक बोलताना.
हंडरगुळी येथे महाविद्यालयात विद्यार्थी पोलीस संवाद उपक्रम,वाढवणा पोलिसांनी केले सविस्तर मार्गदर्शन
औसा दोन गटात राडा, व्हायरल व्हिडिओ, कारण अद्याप स्पष्ट, औसा शहरातल्या अजिंक्य होंडा शोरुम जवळ दोन गट भिडले
Comments (1)
Ashok Pawar MD
13 Jul, 2025शेंडगेवाडी ग्रामस्थांचं ग्रामपंचायतच्या मंजुरीसाठी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच मात्र प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद नाही शेंडगेवाडी वेगळी ग्रामपंचायत व्हावी या मागणीसाठी मागील दोन दिवसापासून नागरिकांनी आटपाडी तहसील कार्यालय समोर धरणा आंदोलन सुरू केला आहे आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मात्र अद्याप प्रशासनाकडून आंदोलकांना कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही याबाबत आम्ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खरात यांच्याशी संपर्क करून त्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहारा संदर्भात विचारणा केली मात्र या अधिकारी महोदयांनी अद्याप कोणताही लेखी पत्रव्यवहार केला नसल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे शासनाच्या दारात न्यायासाठी याचना करणाऱ्या या नागरिकांना न्याय कसा भेटणार हा प्रश्न सध्या सर्वांनाच भेडसावत आहे