Now Playing
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारावा महिलांची आयुक्तांकडे मागणी
वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समिती यांचे वतीने भव्य धडक मोर्चा
मौजा रेडवा येथील गोवर्धन सावध यांच्या घरातून अज्ञात चोराने 36 हजार रुपयांची चोरी करून लंपास तालुका रिपोर्टर रामदत राठोड
आज बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीने गर्भपात प्रकरणी जसा डॉक्टर व साथीदार एजंट यांच्या गुन्हा दाखल झाला तसा आईवडील यांचेवर ही गुन्हा नोंद करा .तीव्र आंदोलन इशारा.
आज जिल्हाधिकारी कार्याल यावर वाहतूक संघटना ने ई- चलन विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 15ऑगस्त ला आमरण उपोषणाचा इशारा दिला.
आज करवीर तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या वतीने 18 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधि कारी यांना शक्तीपीठ विरोधात निवेदन दिले व आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
आज कोल्हापूर मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कार्यक्रम मेळावा उद्घाटन पार पडला त्याप्रसंगी विषेश पोलीस महानिरीक्षक बोलताना.
हंडरगुळी येथे महाविद्यालयात विद्यार्थी पोलीस संवाद उपक्रम,वाढवणा पोलिसांनी केले सविस्तर मार्गदर्शन
औसा दोन गटात राडा, व्हायरल व्हिडिओ, कारण अद्याप स्पष्ट, औसा शहरातल्या अजिंक्य होंडा शोरुम जवळ दोन गट भिडले
Comments (1)
Ashok Pawar MD
23 May, 2025तळेवाडी ते हिवताड रस्ता निकृष्ट काम मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार तळेवाडी ते हिवताड हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सध्या बनवला जात आहे मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मानकाप्रमाणे या रस्त्याचे काम होत नसल्याची तक्रार काळेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष मोहन बागल यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे सदर ई-मेल वरती मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली असल्याचे उत्तर सुद्धा आलेला आहे त्याचबरोबर उप अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सांगली यांनाही निवेदन दिला आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की सदर रस्ता बनवत असताना मुरूम ट**** आवश्यक होते मात्र सदर रस्ता कामांमध्ये माती व करलाची माती टाकलेली आहे त्यामुळे सध्या उन्हाळी थोडासा पाऊस झालेला आहे सदर रस्त्यावरून जाय करत असताना नागरिक घसरून पडत आहेत व अनेक नागरिक घसरून पडल्याने जायबंदी झालेला आहे त्यामुळे सदर बांधकाम करणारे ठेकेदार व या बांधकामावरती देखरेख करणारे अधिकारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे वास्तविक पाहता नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु सदर यंत्रणा राबवत असताना अधिकारी व ठेकेदार ठीक काम करत नाहीत त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होऊन सुद्धा नागरिकांना व सुविधा होतात याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे अशा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या वरती कठोर कारवाई होणं गरजेचे आहे जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल