Now Playing
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
May 23, 2025 09:58 AM
1
26
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
MAHARSHATRA - ATPADI
बांधकाम कामगारांना मिळणारे सुरक्षा संच केंद्र जवळ निर्माण करावे अन्यथा आंदोलन अजित खंदारे
Breaking
MAHARSHATRA - ATPADI
आटपाडी मध्ये भाजपकडून निषेध
Breaking
MAHARSHATRA - ATPADI
हत्तीवरील मिरवणुकीनंतर प्रवीण कोळपे यांनी केल्या भावना व्यक्त
MAHARSHATRA - ATPADI
हत्तीवरच्या मिरवणुकीने... आयपीएस ची संख्या 100% वाढते गोपीचंद पडळकर
MAHARSHATRA - ATPADI
पडळकर यांच्या विरोधात विद्या मोठे यांचे कडून न्यायालयामध्ये याचिका दाखल
MAHARSHATRA - ATPADI
सरकारी विजेवर खासगी गाडी चार्ज? आटपाडी तहसील कार्यालयातील धक्कादायक प्रकार उघड!
MAHARSHATRA - ATPADI
अखेर ७ व्या दिवशी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
MAHARSHATRA - ATPADI
अखेर ७ व्या दिवशी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
MAHARSHATRA - ATPADI
आटपाडी पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा प्रथमच फडकणे आनंदाची गोष्ट तानाजी पाटील
MAHARSHATRA - ATPADI
सभापती निवडी नंतर बोलताना अनिल पाटील
MAHARSHATRA - ATPADI
Comments (1)
Ashok Pawar MD
23 May, 2025तळेवाडी ते हिवताड रस्ता निकृष्ट काम मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार तळेवाडी ते हिवताड हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सध्या बनवला जात आहे मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मानकाप्रमाणे या रस्त्याचे काम होत नसल्याची तक्रार काळेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष मोहन बागल यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे सदर ई-मेल वरती मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली असल्याचे उत्तर सुद्धा आलेला आहे त्याचबरोबर उप अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सांगली यांनाही निवेदन दिला आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की सदर रस्ता बनवत असताना मुरूम ट**** आवश्यक होते मात्र सदर रस्ता कामांमध्ये माती व करलाची माती टाकलेली आहे त्यामुळे सध्या उन्हाळी थोडासा पाऊस झालेला आहे सदर रस्त्यावरून जाय करत असताना नागरिक घसरून पडत आहेत व अनेक नागरिक घसरून पडल्याने जायबंदी झालेला आहे त्यामुळे सदर बांधकाम करणारे ठेकेदार व या बांधकामावरती देखरेख करणारे अधिकारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे वास्तविक पाहता नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु सदर यंत्रणा राबवत असताना अधिकारी व ठेकेदार ठीक काम करत नाहीत त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होऊन सुद्धा नागरिकांना व सुविधा होतात याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे अशा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या वरती कठोर कारवाई होणं गरजेचे आहे जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल