Now Playing
आटपाडी शहरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
आटपाडी शहरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला
आज बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीने गर्भपात प्रकरणी जसा डॉक्टर व साथीदार एजंट यांच्या गुन्हा दाखल झाला तसा आईवडील यांचेवर ही गुन्हा नोंद करा .तीव्र आंदोलन इशारा.
आज जिल्हाधिकारी कार्याल यावर वाहतूक संघटना ने ई- चलन विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 15ऑगस्त ला आमरण उपोषणाचा इशारा दिला.
आज करवीर तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या वतीने 18 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधि कारी यांना शक्तीपीठ विरोधात निवेदन दिले व आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
आज कोल्हापूर मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कार्यक्रम मेळावा उद्घाटन पार पडला त्याप्रसंगी विषेश पोलीस महानिरीक्षक बोलताना.
हंडरगुळी येथे महाविद्यालयात विद्यार्थी पोलीस संवाद उपक्रम,वाढवणा पोलिसांनी केले सविस्तर मार्गदर्शन
औसा दोन गटात राडा, व्हायरल व्हिडिओ, कारण अद्याप स्पष्ट, औसा शहरातल्या अजिंक्य होंडा शोरुम जवळ दोन गट भिडले
बेंगळुरू येथे 7 ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसीचे महासंघाचे महाअधिवेशनात सहभागी व्हा:महासचिव सचिन राजूरकर
● महाराष्ट्र - संभाजीनगर के बस स्टैंड पर एक महिला यात्री को अचानक दिल का दौरा पड़ गया, मुश्किल
शिंगणापूर येथील शाकंभरी काॅलनीतील बंद बंगल्यात पार्टी करून त्याच बंगल्यातील साहीत्य चोरी दोघांना जेरबंद केले करवीर पोलीसांनी.
जिल्हाधिकारी कार्यालयात जैन समाजातील अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांना 50लाखा पर्यंत बिन व्याज कर्ज आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा.
Comments (1)
Ashok Pawar MD
09 Oct, 2024आटपाडी शहरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी बलात्कार पीडित मुलीवरती अज्ञात इसमांकडून धारदार हत्याराने हल्ला चढवल्याची घटना घडली होती मात्र घटनेच्या नंतर पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात साधा गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नव्हता यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेच्या विरुद्ध बुधवार सकाळपासूनच पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन सुरू केले होते अखेर पोलिसांनी आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हा दाखल करून घेतला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांनी आंदोलन थांबवलं आहे परंतु हे आंदोलन जोपर्यंत सर्व आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत चालूच राहणार असल्याचं सांगितलं आहे