Now Playing
मागील वर्षाच्या थकीत बिल न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू राजू शेट्टी
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, KOLHAPUR)
मागील वर्षाच्या थकीत बिल न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू राजू शेट्टी
शिंगणापूर येथील शाकंभरी काॅलनीतील बंद बंगल्यात पार्टी करून त्याच बंगल्यातील साहीत्य चोरी दोघांना जेरबंद केले करवीर पोलीसांनी.
जिल्हाधिकारी कार्यालयात जैन समाजातील अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांना 50लाखा पर्यंत बिन व्याज कर्ज आदी विषयांवर आढावा बैठकीत चर्चा.
आज दक्षिण भारत जैन सभेचे 104 नैमित्तिक अधिवेशन महासैनिक दरबार हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.
कार घेण्यासाठी विवाहितेचा पाच लाखांसाठी छळ,आठ लोकांवर गुन्हे दाखल
मोदी शहा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला पाहिजे उद्धव ठाकरे
आज कोल्हापूर मध्ये शिवनेरी वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादुका चे कोल्हापूर मध्ये कोल्हापूर च्या मी महापौर रुपा रानी निकम यांनी व मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले.
बुधोडा खडी केंद्रा जवळ चार्जिंगच्या स्कुटीने घेतली पेट,स्कुटी जळून खाक
बनावट सोन्याचे बिस्कीट देवून महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ५ आरोपी अटकेत
संजय राऊत यांनी गोरे यांची काढली लायकी
थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण करून घ्यावे,जिल्हाधिकारी बास्टेवाड
Comments (1)
Ashok Pawar MD
16 Feb, 2024कोल्हापूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि मनसे चे नेते प्रसाद पाटील यांनी इशारा दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ठरल्याप्रमाणे गतवर्षीचे शंभर रुपये थकीत बिल तातडीने देण्यासंदर्भात शासनाने पावले उचलावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिक पुणे कर्ज फेडले आहे अशा शेतकऱ्यांना न्याय मिळावा दिलेले आश्वासन ही पाळले नाही या संदर्भात योग्य निर्णय घेऊनच मुख्यमंत्री यांनी कोल्हापूर यावे अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 16 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा स्वाभिमानी संघटनेची नेते राजू शेट्टी व मनसे नेते यांनी दिला प्रशासनाने या संदर्भात भेट देणे विषयी नाकारण्यात आल्याने व मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला नसलेले मुख्यमंत्र्यांचा शब्द आम्ही मान्य करून आंदोलन स्थगित केले होते .परंतु अध्याप ही कारखान्याने ठरलेली रक्कम दिलेली नाही. मुख्यमंत्र्याकडे मागणी करून देखील या संदर्भात शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यांनी बैठक देखील घेतलेली नाही. साखर कारखान्यांनी तातडीने दोन दिवसात शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा कोल्हापुरात मुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर उदयराज वडामकर